Uma Aai Technocatalyst

Uma Aai Technocatalyst We are Distributor for structured water device Jalmitra Hydroenergiser ,Natural water Recycling pro Gary Greenfield, founder of Greenfield Naturals USA. Mr.

We are pleased to introduce ourselves as Authorised Distributor for HYDEROENERGISER for Maharashtra and other parts of India. The Hydro Energiser product line which has made its debut in India was developed by Mr. Manohar Sirahatti, the founder of Lexus Hydraulix has worked as a water hydraulics engineer for the past thirty-seven years and has recently taken up manufacturing and marketing for the

Hydro Energiser, an innovative and unique water energisation device with broad applications spanning industry, agriculture, commercial and residential. For the needs of dairy, poultry and agriculture, the Hydro Energiser is providing unprecedented benefits in the way of increasing yields significantly while enhancing quality of product and improving overall health for plants, animals and birds and these benefits are being experienced with less water, less chemicals, less drugs and less fertilisers.

25/03/2024

●शक्य आहे तिथे नदी/ओढे नांगरा !*

● सध्या उन्हाळ्यात ओढे, नद्या कोरड्या पडतात. नदीतील वालुका , दगड-गोटे दिसत असतात. भूशास्त्र असे सांगते की नदीचा प्रवाह जमिनीच्या मऊ भागातून जात असतो व त्यामुळे ती खोल खोल होत असते व तिचे ऊंच किनारे तयार होतात. अनेक मोठया नद्या डाईक किंवा फॉल्ट झोनमधून वहात असतात. नदीच्या या पात्रात अनेक पावसाळ्यातील गाळ साचल्यामुळे पात्र जलाभेद्य होते व पावसाळ्यातील नदीत वाहणारे पाणी जेवढे भूगर्भात जायला हवे तेवढे जात नाही. त्यासाठी वैयक्तिक किंवा सामुदायिक ट्रॅक्टरचा उपयोग करून नदीची शक्य आहे तेवढी नांगरणी आवश्यक आहे ! हे समजून घेण्यासाठी ही खालील घटना वाचा ...

● नदी नांगरून जलस्तर आला 500 फुटावरून 90 फुटावर....शहादा तालुक्यातील घटना !

● दोन वर्षांपूर्वीची ही गोष्ट अवश्य वाचा व आपल्या गावातही अंमलात आणा.

शेत नांगरावे लागते ही गोष्ट आपल्या सर्वांना माहीत आहे , पण नदी नांगरणे हे ऐकायला कसेसेच वाटते ना ? सतरा वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे ,पण तिचे समकालीन मूल्य मात्र आजही तितकेच आहे.
*शहादा तालुक्यातील गोमाई या नदीच्या काठावरचे डांबरखेडा हे गाव . गोमाई मध्यप्रदेशातून वाहत सातपुड्याच्या डोंगररांगातून महाराष्ट्रातल्या प्रकाशा या गावी तापीला येऊन मिळते. संगमावर असल्याने प्रकाशा दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे.*
*२००० ची गोष्ट आहे. डांबरखेडा परिसरात अचानक असे लक्षात आले की , परिसरातील बऱ्याच विहिरी , बोअरवेलना पाणी येत नव्हते. चारसहा महिने जिवंत असणाऱ्या गोमाई नदीच्या काठावर असून देखील डांबरखेड्याच्या विहीरी , बोअर मृत . पाचशे ते सातशेफुटापर्यंत जलस्तर खोल गेला . लोक बोअरची खोली तेवढी वाढवत होते. पण पाणी वरती येत नव्हते .असे का ? शेतकरी हैराण. कुणाकडे नीट उत्तर नव्हते.
मोतीलाल पाटील ( पटेल ) तात्या. नांदरखेडा त्यांचे गाव. शहाद्याला त्यांना डांबरखेड्यावरून जावे लागते . त्यामुळे डांबरखेड्याची पाणी समस्या मोतीलाल तात्यांच्याही चिंतेचा आणि चिंतनाचा विषय झाली होती. तात्या पुणे विद्यापीठाचे १९७० चे एम एस्सी ऍग्री . डांबरखेड्याची ही समस्या सार्वजनिक होती. गावात नदी असून विहरी , बोअर कोरड्या होत्या. सर्वचजण विचारात पडले होते , पण उत्तर सर्वांकडे नव्हते.
तात्यांनी एकेदिवशी डांबरखेड गावाच्या सरपंचांना मनातल्या चार गोष्टी सांगितल्या . खूप दिवसानंतरच्या आपल्या चिंतनाचा परिपाक लोकांपुढे ठेवला. समस्येचा मुळापर्यंत जाऊनच उत्तर सापडतात. आणि ती चिरस्थायी असतात. *जलस्तर खोल गेला या समस्येवर तात्यांनी सांगितलेला उपाय अगदीच वेगळा होता. काहीसा वेडेपणाचा , पण त्यामागे अभ्यास , संशोधन आणि चिंतन होते. लोकांनी तात्यांचे ऐकले आणि पाचशे ते सातशे फुटावर गेलेला जलस्तर चक्क नव्वद फुटावर आला.*
*डांबरखेडच्या लोकांसाठी तात्यांनी स्वतः डिझल पुरवले , ट्रॅक्टर , लाकडी नांगर , लोखंडी नांगर अशा साधनांनी गोमाई नदी उन्हाळ्यात नांगरायला सुरुवात केली. लोखंडी फाळ वाकले. चार किमी. नदी आडवी नांगरायचा हा अजब प्रयोग काहीसा चेष्ठेचा विषय झाला*. *गावकऱ्यांनी फक्त फक्त एक किलोमीटर इतकीच नदी नांगरली. जून कोरडा गेला , जुलैत पहिला पाऊसपूर आला . मात्र गोमाईचा हा पूर तापीला भेटायला गेला नाही. नांगरलेल्या नदीने रात्रीच सर्व पूरपाणी पिऊन टाकले . अवघ्या चोवीस तासात पाचशे फुटावरचे पाणी नव्वद फुटावर आले.लोक आनंदले*.सकाळी परिसरातील मोटारींनी फोर्सने पाणी फेकले.
तत्कालीन जिल्हाधिकारी असीमकुमार गुप्ता यांनी नदी नांगरण्याच्या या अभिनव प्रयोगाचे शिल्पकार म्हणून मोतीलाल तात्यांना " वॉटर मॅन ऑफ शहादा " असे संबोधून तात्यांचे तोंडभरून कौतुक केले होते .महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्य सचिव अजित निंबाळकर यांनी मोतीलाल तात्यांच्या या जगावेगळ्या प्रयोगाची पाहणी करून कौतुक केले.
नदी नांगरण्याची ही अभिनव कल्पना कशी सुचली ? या विषयी सांगताना तात्या बोलले , " दरवर्षी येणाऱ्या गढूळ पूरपाण्यातले 'फाईन पार्टीकल' वाळूत साचून साचून दोन-तीन फुटावर हे पार्टीकल सेटल होतात , थरावर थर साचून त्याचे खडकीकरण होत जाते. अर्थातच पाणी खाली न झिरपता वाहून जाते. माझ्या अनेक वर्षांच्या अभ्यास आणि चिंतनातून मला समस्येचे हे कारण लक्षात आले. "
खेतीया या मध्यप्रदेशातील शहारापर्यंतच्या अनेक गावातील लोकांनी नंतर सातत्याने गोमाई नदी नांगरली आहे , आणि वाहून जाणारे पाणी आपल्याच गावात जिरवले आहे. हे तात्यांच्या कल्पक प्रयोगाचे फलित आहे. निराश न होता , आत्महत्येचा पर्याय न अवलंबता शेतकऱ्यांनी आपल्या समृद्धीचा जलस्तर जिवंत करण्यासाठी काय करता येईल याचा शोध घेतल्यास उत्तर नक्की सापडेल. मोतीलाल तात्या पटेल या वेड्या माणसासारखा परिपक्व विचार शेतकऱ्याने करावा बस.

माझी सर्वाना विनंती आहे की हा प्रयोग प्रत्येक गावाने केला तर आपले गाव पण पाण्याच्या समस्येतून मुक्त होईल.

*पाणी चळवळ जागृत करा.*

अविश्वसनीय, बेजोड़ , अदभुत कहानी , आसाम में रहने वाले एक आदिवासी की जिसके कामो की गूंज ब्रह्मपुत्र की लहरों में बहते , सो...
26/06/2019

अविश्वसनीय, बेजोड़ , अदभुत कहानी , आसाम में रहने वाले एक आदिवासी की जिसके कामो की गूंज ब्रह्मपुत्र की लहरों में बहते , सोंधी जंगली हवाओं में महकते , घने पेड़ो की सरसराहट से होते , हज़ारो किलोमीटर दूर दिल्ली में "राष्ट्रपति भवन" तक पहुंची | इस सीधे साधे आदिवासी का नाम है “जाधव पीयेंग ” | चलिए कहानी शुरू होने के पहले छोटी सी जानकारी दे दूँ | “ब्रह्मपुत्र” नदी को पूर्वोत्तर का अभिशाप भी कहा जाता है | इसका कारण है कि जब यह आसाम तक पहुँचती है तो अपने साथ लम्बी दूरी से बहा कर लायी हुई मिटटी , रेत और पहाड़ी पथरीले अवशेष विशाल “द्रव मलबे” के रूप में लाती है , जिससे नदी की गहराई अपेक्षाकृत कम हो चौड़ाई में फैल किनारे के गांवो को प्रभावित करती है | मानसून में इसके चौड़े पाट हर साल पेड़ पौधो , हरियाली और गांवो को अपने संग बहा ले जाते है | ब्रह्मपुत्र नदी का विशालता से फैला हरियाली रहित , बंजर रेतीला तट लगभग रेगिस्तान लगता था | चलिए अब आते है हमारे कहानी के नायक “जाधव पियेंग” पर | वर्ष 1979 में जाधव 10 वी परीक्षा देने के बाद अपने गाँव में ब्रह्मपुत्र नदी के बाढ़ का पानी उतरने पर इसके बरसाती भीगे रेतीले तट पर घूम रहे थे | तब ही उनकी नजर लगभग 100 मृत सापो के विशाल गुच्छे पर पड़ी | आगे बढ़ते गए तो पूरा नदी का किनारा मरे हुए जीव जन्तुओं से अटा पड़ा एक मरघट सा था । मृत जानवरों के शव के कारण पैर रखने की जगह नही थी | इस दर्दनाक सामूहिक निर्दोष मौत के दृश्य ने जाधव के किशोर मन को झकझोर दिया | हज़ारो की संख्या में निर्जीव जीव जन्तुओ की निस्तेज फटी मुर्दा आँखों ने जाधव को कई रात सोने न दिया | गाँव के ही एक आदमी ने चर्चा के दौरान विचलित जाधव से कहा जब पेड़ पौधे ही नही उग रहे है तो नदी के रेतीले तटो पर जानवरों को बाढ़ से बचने आश्रय कहाँ मिले ? जंगलो के बिना इन्हें भोजन कैसे मिले ? बात जाधव के मन में पत्थर की लकीर बन गयी कि जानवरों को बचाने पेड़ पौधे लगाने होंगे |
50 बीज और 25 बॉस के पेड़ लिए 16 साल का जाधव पहुंच गया नदी के रेतीले किनारे पर रोपने | ये आज से 35 साल पुरानी बात है | उस दिन का दिन था और आज का दिन क्या आप कल्पना कर सकते है की इन 35 सालो में जाधव ने 1360 एकड़ का जंगल बिना किसी सरकारी मदद के लगा डाला | क्या आप भरोसा करेंगे के एक अकेले आदमी के लगाये जंगल में 5 बंगाल टाइगर ,100 से ज्यादा हिरन ,जंगली सुवर 150 जंगली हाथियों का झुण्ड , गेंडे और अनेक जंगली पशु घूम रहे है, अरे हाँ सांप भी जिससे इस अद्भुत नायक को जन्म दिया | जंगलो का क्षेत्रफल बढाने सुबह 9 बजे से पांच किलोमीटर साइकल से जाने के बाद ,नदी पार करते और दूसरी तरफ वृक्षारोपण कर फिर सांझ ढले नदी पार कर साइकल 5 किलोमीटर तय कर घर पहुँचते | इनके लगाये पेड़ो में कटहल ,गुलमोहर ,अन्नानाश ,बांस , साल , सागौन , सीताफल, आम ,बरगद , शहतूत ,जामुन, आडू और कई औषधीय पौधे है |लेकिन सबसे आश्चर्यजनक और दुर्भाग्यपूर्ण तथ्य यह है कि इस असम्भव को सत्य कर दिखाने वाले साधक से महज़ पांच साल पहले तक देश अनजान था | ये लौहपुरुष अपने धुन में अकेला आसाम के जंगलो में साइकल में पौधो से भरा एक थैला लिए अपने बनाए जंगल में गुमनाम सफर कर रहा था | सबसे पहले वर्ष 2010 में देश की नजर में आये जब वाइल्ड फोटोग्राफर “जीतू कलिता” ने इन पर डाक्यूमेंट्री फिल्म बनाई “the molai forest” | यह फिल्म देश के नामी विश्वविद्यालयों में दिखाई गयी | दूसरी फिल्म आरती श्रीवास्तव की “foresting life” जिसमे जाधव की जिन्दगी के अनछुवे पहलुओं और परेशानियों को दिखाया | तीसरी फिल्म “forest man” जो विदेशी फिल्म महोत्सव में भी काफी सराही गयी | एक अकेला व्यक्ति वन विभाग की मदद के बिना , किसी सरकारी आर्थिक सहायता के बगैर इतने पिछड़े इलाके से कि जिसके पास पहचान पत्र के रूप “राशन कार्ड” तक नही है ने हज़ारो एकड़ में फैला पूरा जंगल खड़ा कर दिया | जानने वाले सकते में आ गए उनके नाम पर आसाम के इन जंगलो को “मिशिंग जंगल” कहते है { जाधव आसाम की मिशिंग जनजाति से है} | जीवन यापन करने के लिए इन्होने गाये पाल रखी है | शेरो द्वारा आजीविका के साधन उनके पालतू पशुओं को खा जाने के बाद भी जंगली जानवरों के प्रति इनकी करुणा कम न हुई | शेरो ने मेरा नुकसान किया क्योकि वो अपनी भूख मिटाने खेती करना नही जानते | आप जंगल नष्ट करोगे वो आपको नष्ट करेंगे | एक साल पहले महामहिम “राष्ट्रपति” द्वारा देश के चतुर्थ सर्वोच्च नागरिक सम्मान “पद्मश्री” से अलंकृत होने वाले जाधव आज भी आसाम में बांस के बने एक कमरे के छोटे से कच्चे झोपड़े में अपनी पुरानी में दिनचर्या लीन है | तमाम सरकारी प्रयासों , वक्षारोपण के नाम पर लाखो रुपये के पौधों की खरीदी करके भी ये पर्यावरण , वनविभाग वो मुकाम हासिल न कर पाये जो एक अकेले की इच्छाशक्ति ने कर दिखाया । साइकल पर जंगली पगडंडीयों में पौधो से भरे झोले और कुदाल के साथ हरी भरी प्रकृति की अनवरत साधना में ये निस्वार्थ पुजारी | ढेर शुभकामनाये जाधव जी आपने अकेला चना भाड़ नही फोड़ सकता कहावत गलत साबित कर दी अब तो हम कहेंगे “ *अकेला चना भाड़ फोड़ सकता है*“ | निवेदन करते हैं पर्यावरण के लिए असीम स्नेह से भीगी इस इस सार्थक , अनोखी कहानी को दूसरो तक भी पहुंचा कर सजग बनाए MADHU } WRITER AT FILM ASSOCIATION Mumbai
Plz share it

25/06/2019

आजच्या वृक्षारोपणातील धोके!

डॉ. विलास सावजी


पाऊस सुरू झाला की झाडे लावण्याची स्पर्धा सुरू होते. झाड लावले की वनविभागाकडे नोंद करावी. झाडे जगावित यासाठी वनविभागाने व संबंधितांनी स्पर्धा ठेवावी.
याशिवाय नर्सरीमध्ये 5 ते 10 फूट उंचीची मोठी झाडेसुद्धा उपलब्ध करून द्यावयास हवी. उघडता येणार्‍या खोक्यांमध्ये मोठी झाडे लावावीत व मोठ्या दोन ते तीन वर्षांच्या झाडांचे वृक्षारोपण करावे.


सदोष वृक्षारोपण
आजचे वृक्षारोपण आत्मघातकी आणि पर्यावरणाला धोका निर्माण करणार्‍या झाडांचे आहे.
1) गुलमोहराचे झाड मादागास्कर येथून भारतात आणले आहे. याची लालभडक फुले कुणालाही आकर्षित करून घेणारी असली, तरी ती सुगंधी नाहीत. पूजा, हार यांच्या उपयोगाची नाहीत. या झाडाचे आयुष्यही 10 ते 15 वर्षांपेक्षा जास्त नसल्यामुळे झाडांचा दूरगामी कोणताच फायदा यात मिळत नाही.
2) निलगिरी हे झाड ऑस्ट्रेलियातून 1952 साली आयात केलेल्या गव्हाबरोबर आलेले आहे. मूळ निलगिरी झाडांच्या पानांचा जो सुगंध व डोकेदुखी थांबविण्यासाठी वापरला जातो, तसा या झाडात नसून हे झाड जमिनीतील पाणी इतर झाडांच्या 15 टक्क्यांपेक्षा जास्त स्वत:कडे ओढून घेते. परिणामत: जलस्रोत शुष्क होण्यास या झाडाचा मुख्य परिणाम होतो. झाडाला चांगली दाट सावलीसुद्धा नसल्याने फार फायदेशीर असे हे झाड नाही.
3) अमेरिकन बाभूळ, 4) पेट्रोफोरम, 5) अकोशिया, 6) स्पार्थेडिया, 7) कॅशिया, 8) ग्लिरीसीडिया, 9) फायकस, 10) सप्तपर्णी, 11) रेन ट्री व अन्य इतरही झाडे आपल्या येथील नर्सरीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर वाढविलेली दुर्दैवाने आज आपणास दिसतात.
या झाडांच्या आम्लयुक्त पानामुळे, या झाडांच्या आसपासची जमीन नापीक झालेली जाणवते, गाजरगवत नावाच्या तणाने प्रचंड क्षेत्र व्यापलेले दिसते. ही झाडे स्थानिक नसून बाहेरची आहेत. स्थानिक कीटक ही झाडे खात नाहीत.
वरील सर्व परदेशी झाडे अन्य झाडांच्या तुलनेत जमिनीतील आर्द्रता 15 टक्के शोषून घेतात. जमीन निकृष्ट होते. पक्षी या झाडांवर घरटी बांधत नाहीत. माकड िंकवा इतर प्राणी या झाडांच्या आसर्‍याने राहात नाहीत.
12) ग्लिरीसीडिया या झाडाच्या फांदीवरून उंदीर, घुशी फिरल्या तर त्या लगेच अपंग होतात व काही दिवसांत मरतात. अन्य प्राणी या झाडांच्या सावलीत बसले तर त्यांना धाप लागते. कारण या झाडातून विषारी वायू कायमस्वरूपी उत्सर्जित होत असतो.
13) फायकस या झाडाच्या पानांचा धूर श्वासावाटे शरीरात गेल्यास शरीराला सूज येते. ही झाडे भरपूर ऑक्सीजन घेतात व 24 तास घातक वायू सोडतात.
साधरणत: 70 टक्के सरकारी जंगलात व नर्सरीमध्ये अशाच झाडांचा भरणा आहे. 1970 पासून वरील झाडांचे वृक्षारोपण सपाटून होत आहे. परिणामत: फिरावयास जाणार्‍या नागरिकांमध्ये या भागात श्वासोच्छ्‌वासावाटे हे विष शरीरात जाऊन हार्टअटॅकचे प्रमाण वाढले आहे.
वेद व पुराणातील झाडे
एका संस्कृत श्लोकानुसार 1)पिंपळ, 2) कडुनिंब, 3) चिंच, 4) कवठ, 5) बेल, 6) आवळा, 7) जांभूळ, 8) चिकू, 9) बोर, 10) उंबर, 11) नांद्रक, 12) सीताफळ, 13) रामफळ, 14) आंबा ही झाडे जो लावेल त्याला नरकात कधीच जावे लागणार नाही व नरकयातनाही कधीच सहन कराव्या लागणार नाही.

देशी वृक्ष आपल्या परसात पर्यावरणाचा समतोल तर साधतातच व विविध आरोग्यवर्धक फळेही या वृक्षापासून आपणास मिळतात. याशिवाय या झाडांच्या पानांचे खतही होते. या झाडांपासून प्राणवायू मोठ्या प्रमाणावर मिळतो व पावसाचे प्रमाण वाढण्यासाठी आवश्यक असा गारवासुद्धा निर्माण करण्याची क्षमता या झाडांमध्ये असते.

लोकांना वाटते की तीन वर्षांत झाड लगेच मोठे झाले पाहिजे व त्यासोबत माझा फोटो वर्तमानपत्रात छापून आला पाहिजे. अशी घाई न करता शाश्वत अशी 5 ते 10 वर्षांत वाढणारी अन- 50 ते 70 वर्षे जगणारी अशी झाडे का निर्माण करण्यात येऊ नयेत? एका पिढीनं दुसर्‍या पिढीस झाडे हस्तांतरित करता येणे, हाच खरा आजच्या वृक्षारोपणाचा संदेश आहे.

नकली व अल्पायुषी झाडे काढून टाका. त्यांच्या आजूबाजूची जी माती प्रदूषित झाली ती बदलून टाका व बहुगुणी बहुपयोगी अशी झाडे लावा. तरच त्या वृक्षारोपणाची खरी यशस्विता दिसेल व समाधान मिळेल.
झाडे फार उंच असू नये, असे वनस्पतिशास्त्राच्या काही अभ्यासकांचे मत आहे. झाड उंच वाढू न देता ते टुमदार कसे होईल, याकडे विशेष लक्ष द्यावयास पाहिजे.

फळझाडे व फुलझाडांची जास्तीत जास्त निर्मिती केल्याने अनेक प्रश्न अगदी अलगद सुटले आहेत, असाही अनुभव आहे. प्रत्येक झाड विशिष्ट उद्देशाने लावले गेले असले पाहिजे. उद्देशपूर्ती साठी अशा झाडांच्या संवर्धनासाठी खास व्हावे.

बर्‍याच ठिकाणी वृक्षारोपण यशस्वी होण्यासाठी ड्रिप सिस्टीमचा उपयोग केला जातो किंवा मातीच्या जुन्या माठांचाही मुळा जवळ गाडूनच्या उपयोग केला जातो. या सर्व बाबींचा परिणाम असा की, अत्यंत कमी पाण्यामध्ये झाडांची शीघ्रगतीने वाढ करता येते. याशिवाय झाडांच्या खताची व्यवस्थाही अशा माठातून केली जाते.

सहेतुक वृक्षारोपण करा. कुणासाठी तरी किंवा एखाद्या आदेशामुळे वृक्षारोपण न करता ही काळाची गरज आहे, असे समजून यंदाच्या पावसाळ्यापासून वृक्षारोपण करावे, असे वाटते.........

माहिती जशीच्या तशी ईतरांना पाठवा....
फायदा होईल....

*स्वस्थ व टवटवीत कोंबड्यासाठी...*पोल्ट्री मधील पिल्यांची वाढ १०% लवकर करण्यासाठी....*पोल्ट्री मधील कोंबड्या मार्केट मध्य...
16/05/2018

*स्वस्थ व टवटवीत कोंबड्यासाठी...
*पोल्ट्री मधील पिल्यांची वाढ १०% लवकर करण्यासाठी....
*पोल्ट्री मधील कोंबड्या मार्केट मध्ये विक्रीसाठी 4 दिवस लवकर तयार होण्यासाठी.....
लावा "*जलमित्र*"...
अधिक माहेती साठी संपर्क 8446655521, 8975287187

27/08/2017
Happy Ganesh utsav to all of us.Let's save each drop of water....
27/08/2017

Happy Ganesh utsav to all of us.
Let's save each drop of water....

10/11/2016

*It's my humble request to u all 👏🏾🙏🏻*
* Whenever we will get new notes we will not write 🖊 anything on it....* *Let's have a good start... and also we will educate about this to our co-workers, family and friends....*
*Let's begin a new era... 👍🏻😊

18/09/2016

Now ,We have another Feather in Cap,we have come up with a new business venture with Harvel Agua India Private Limited,an Indoeuropean company, Joint venture of Harvel India with AZUD,spain.
AZUD,Spain is prominent player in Micro Irrigation & water Filteration system since 1924 ,with presence in more than 90 countries of world.
They have joined hands with Signature Control System USA (formerly known as NELSON Turf). Signature offers versatile range of Irrigation equipment.They are industry leader in design & manufacturing of Intelligence Irrigation Controller.
so in Market now we have a Water Mangement product range of International Qulaity Standards along with Design and Services.

Mother earth has been  covered up with Green Blanket. God has heard our prayers and showered Rain all over. Now it's tim...
03/08/2016

Mother earth has been covered up with Green Blanket. God has heard our prayers and showered Rain all over. Now it's time to take move and work for Rain water Harvesting.
We have come up with new technologies by which through Rain water Harvesting we can solve our water related problems..
Lot more rains are supposed to come so plan and put your hands front to collect each drop of water for future..
For more details call ... Jal mitra 8446655521.

Installation  in the farm of Shri.Limji Patil at Brahmanpuri. Mr.Rajubhai a dynamic, Royal and technolover elder son of ...
15/06/2016

Installation in the farm of Shri.Limji Patil at Brahmanpuri. Mr.Rajubhai a dynamic, Royal and technolover elder son of Mr.Limji bhai has arranged a meeting with enthusiastic friendly farmers of town.we have done discussions and demo at various sites. Visited farm of Banana and Papaya. Overall it's a nice experience with all.

29/05/2016

डॉ. अब्दुल कलाम यांना पायलट बनायचे होते..
त्यासाठी कुणीही मार्गदर्शक नसल्यामुळे त्यांनी बी.एस्.सी. ला एडमीशन घेतली..
नंतर फायनल ईयरला त्यांना कळले की ,पायलट बनायचे असेल तर ईंजीनीयरींग मधील 'एयरोनॉटीकल ईंजीनीयरींग' ला प्रवेश घ्यावा लागतो !..
मार्गदर्शक नसल्यामुळे आयुष्यातील तीन वर्ष वाया घालवीले असे त्यांना वाटले !..खुप रडले!..
परंतु याच बीएससी फीजीक्सने त्यांचे जीवन घडविले !...
नंतर एयरोमॉटीकल ईंजीनीयर ची पदवी घेतली ,त्यावर्षी संपुर्ण भारतातुन केवळ आठ मुलं ही पदवी घेऊ शकले !.. त्यात डॉ कलाम टॉपर होते !..
त्याकाळी फक्त 'एअर ईंडीया' हीच पायलटच्या जागा भरायची !..
त्यावर्षी त्यांना सात जागा भरायच्या होत्या!.अर्ज आठ !.. डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम टॉपर !..
ईंटरव्यु होऊन सीलेक्शन झाले!.
डॉ. कलाम सोडुन सर्व उमेदवारांना नौकरी मीळाली!..
डॉ. कलाम यांची "ऊंची" कमी आहे,या निर्णयामुळे सीलेक्शन कमीटीने त्यांना नाकारले !..
डॉ. कलाम खुप हताश झाले !..
रामकृष्ण मठातच बालपण गेल्यामुळे उदास होऊन हरीद्वारच्या मठात गेले !..
तेथील स्वामीजींनी सांगीतले, " का ऊदास होतोस?.. जीवनातील एका संग्रामात अपयशी ठरलास, याचा अर्थ नव्हे, की तु कर्तृत्ववान व यशस्वी पुरुष बनु शकत नाही !.. कदाचीत ईश्वराने तुझी निवड एखाद्या महान कार्यासाठी केली असेल !..
डॉ. कलाम घरी जाण्यासाठी दिल्लीला परत आले!..
दुस-या दिवशी पेपरमधे,"एयरोमॉटीकल ईंजीनीयर पाहीजे" अशी जाहीरात होती,कुण्या विक्रम साराभाई ची !.. पगार एअर ईंडीयाच्या दुप्पट !..
ईंटरव्यु ला पुन्हा तेच आठ कँडीडेट !..
एकच जागा !..
यावेळी मात्र कलाम यांचीच निवड झाली !..
दुस-या दिवशी नौकरीला गेले, म्हणाले ," सांगा विमान कुठे घेऊन जायचे?"..
विक्रम साराभाई म्हणाले,"आपल्या जवळ विमानच नाहीये! ..आणी मला खात्री आहे, विमान तुच बनवु शकशील!"..
पुढचा ईतीहास तुम्हाला माहीती आहे !..
its not sure that you will get success in every step you put,lots of hurdles will always be there.they will depress you.make you think a lot..
many a times, you may have all that potential which is main criteria.but still you fails.it happens with all of us.
Friends,never get depress."Stand up , Be Bold,Be strong,know that you are creator of your own destiny. All the strength and succor you want is within yourself." Swami Vivekanandji.
Time has came when, god will shower his choicest blessings on all of us in the form of rain drop. collect it,save it, respect it. make better use of each drop.

all the best..
Jalmitra

Address

C/o. Deva Oil Industries, L-18, MIDC PHASE 3
Akola
444001

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Uma Aai Technocatalyst posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Uma Aai Technocatalyst:

Share