22/04/2025
डाळिंब शेतकरी – फक्त खतं देऊन झाडं फुलत नाहीत…
आज आपण बहार धरायचं ठरवलंय – १० ते १५ मे दरम्यान.
तेव्हा आधीच:
✔ ४०% पाण्याचा नैसर्गिक ताण
✔ छाटणी पूर्ण
✔ ड्रीपर खाली खड्डे
✔ मातीचं सोलर स्टरलायझेशन – १५ दिवस
आता त्या शुद्ध मातीमध्ये घातलंय
शेणखत + भेसळ डोस
झाडाच्या आतून ताकद वाढवणारा पोषणविघात.
आम्ही वाट पाहतोय –
७०-८०% नैसर्गिक पानगळ होण्याची...
कारण आमचं झाड तणावात नाही, तर त्याच्या वेळेनं जागं होतंय.
झाडाची भाषा समजून घेतली, म्हणूनच झाड समाधानी आहे.
"शेतकरी राजा तोच – जो खतांवर नाही,
झाडाच्या फिजिओलॉजीवर विश्वास ठेवतो."
झाडाला योग्य ताण, नैसर्गिक स्टोरेज,
आणि भेसळ डोस –
हाच खरा यशाचा मूलमंत्र आहे.
शेतकरी मित्रांनो – नैसर्गिक ताण, खत नियोजन,
आणि पानगळ किती % झाली याचे अचूक भान ठेवा.
योग्य नियोजन केलं तर यश हमखास आहे! मार्गदर्शक मनोज कदम ॲग्रोवन कृषी सेवा केंद्र करगणी 7981263023