28/12/2021
रासायनिक खतांचा असंतुलित वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब सातत्याने कमी होत आहे.सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी असल्यास रासायनिक खतांचा प्रतिसाद देखील मंदावतो.त्यामुळे शेतकऱ्यांनी सातत्याने मतीपरिक्षण करून खतांचा संतुलित वापर करावा.त्यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन नफ्यात वाढ होईल. माती परीक्षण करण्या साठी संपर्क- सत्योग Agro भोकरदन-9552635432/9766616365