V Cconsultancyy

V Cconsultancyy Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from V Cconsultancyy, Consulting Agency, Asalfa Village Ghatkopar West Mumbai, Mumbai.

Welcome
To
# *V CConsultancyy*

May I know how I can Help You

*Vaibhavi Cconsultancyy*
Financial services

*Vaidehi Cconsultancyy*
Spiritual Services

Noni Health

04/03/2026
02/09/2025

*क्रियेटीनीन लेव्हल मध्ये ठेवण्यासाठी उपाययोजना.*

किडनी संबधीत आजारात हे प्रमाण वाढले की किडनी फेल्युअरचा धोका तयार होतो यासाठी उपाययोजना

१) मक्याच्या केसांना रोज उकळून ते पाणी कपभर प्या.
२) कोथिंबीर रस घ्या.
३) कोबीचा रस घ्या.
४) दालचिनी पावडरचा काढा एक चमचा मध घालून घेणे.

५) पाणी भरपूर पिणे, (३ ते ४ लिटर)
६) हलका व्यायाम करणे.
७) मासाहार टाळावा.
८) केमोमाईनच्या पानांचा काढा घेणे
९) नेटल लीफ टी घेणे.
१०) मुळ्याच्या पानांचा रस एक चमचा घ्या. (रोज)
११) रोज उशीरासव घेणे तीन वेळा दोन चमचे समभाग पाण्यात.
१२) चंद्रप्रभा वटी व मुत्रदोष नाशक वटी घेणे.
१३) ब्राम्ही च्या पानांचा रस व काळीमिरी एकत्र घेणे.
१४) जेवणातील प्रोटीन मात्रा बंद करून प्रोटीन फ्री डायट देणे.
१५) उच्च रक्तदाब कंट्रोल मध्ये आणणे.
१६) नशा, चहा, काँफी बंद करणे.
१७) पुनर्नवासव घेणे.
( ९ व १० मध्ये नमूद केलेली केमोमाईन व नेटल लिफ ही झाडे नर्सरीतून मिळतील)

*किडनीचे आजार.*
किडनी फेल्युअर विकारांवर अथवा किडनी अंशतः काम करते किंवा डायलेसिस सुरू असलेली मंडळी ही हे उपाय करु शकतात. ही संपुर्ण पणे आयुर्वेदिक पध्दती असून याचे साईड इफेक्ट्स नाहीत.

१) चार लिटर पाणी उकळून पाव म्हणजे एक लिटर झाल्यावर ते पाजणे थंड करून आर ओ चे पाजू नका. एक लिटर पाणी दिवसभरात

२) क्रियेटीनीन वाढलेल, ब्लड युरीया वाढलेला आहे, डायलेसिस चालू आहे, पोटँशियम ची मात्रा अधिक झालेली आहे, ज्यांची किडनी हे पदार्थ मुत्रमार्गातून रिमुव्ह न करत असल्याने अंगावर एक प्रकारची सूज येते अशा सर्वांना गीलोय, गोखरू, पुनर्नवा पंचांग यांना घरी आणून चांगले कुटून दहा ग्रँमच्या प्रमाणात एकत्रितपणे एक कप पाण्यात उकळून पाव कप झाल्यावर ते देणे. नर्सरीमध्ये ही झाडे सुध्दा मिळतात ती घरी लावून ही रस काढता येतो किंवा अनेक आयुर्वेदिक दुकानात हा रस मिळतो. ते न मिळाल्यास तिघांचे काढे बाजारात मिळतात. ते दोन दोन चमचे या प्रमाणात द्या पंधरा दिवसात रिपोर्ट मध्ये फरक दिसेल. दिवसात दोनदा देणे.

३) क्रियेटीनीन वाढलेल्याना मसालेदार पदार्थ, हेवी जेवण देऊ नका. जी गोष्ट वाढलेय ते कंटेन्ट असलेले पदार्थ देऊ नका. उदा. सोडियम, पोटँशीयम, युरिया वाढलेल्या मंडळींनी हे कंटेन्ट असलेले पदार्थ देऊ नका.

४) कपालभारती, अनुलोम, विलोम भसरीका दहा मिनिटे करायला सांगा.

५) हातावरील, पायावरील किडनीचे अँक्युप्रेशर पाँइंट दाबत जा.

तीन पेक्षा कमी क्रियेटीनीन असलेले मेंबर्स, तीन ते पाचमधील पेशंट ज्यांची किडनी सत्तर टक्के काम करते.अशा पेशंट यांना याचा लवकर रिझल्ट येतो.पण ही औषधे घेताना ही तुमच्या डॉक्टर ना अथवा स्थानिक वैद्याचा सल्ला घ्या. पण अनेक लोकांची डायलेसीस याने बंद होऊ शकतील हा विश्वास आहे.

*हा मेसेज वेळात वेळ काढून वाचावा आणि इतरांच्या माहितीत भर पडावी म्हणून पुढे शेअर करावा 📲*

*(कॉपी पेस्ट)*

V Cconsultancyy
Health Wealth Spiritual
Financial Consultancy

01/09/2025
31/08/2025

*कलियुग ही सर्वश्रेष्ठ*
🌹🌹🌼🌹🌹🌼🌹🌹

एक बार बड़े-बड़े ऋषि-मुनि एक जगह जुटे तो इस बात पर विचार होने लगा कि कौन सा युग सबसे बढिया है. बहुतों ने कहा सतयुग, कुछ त्रेता को तो कुछ द्वापर को श्रेष्ठ बताते रहे.
जब एक राय न हुई यह तय हुआ कि जिस काल में कम प्रयास में ज्यादा पुण्य कमाया जा सके, साधारण मनुष्य भी सुविधा अनुसार धर्म-कर्म करके पुण्य कमा सके उसे ही श्रेष्ठ माना जाएगा.
विद्वान आसानी से कभी एकमत हो ही नहीं सकते. कोई हल निकलने की बजाए विवाद और भड़क गया. सबने कहा झगड़ते रहने से क्या फायदा, व्यास जी सबके बड़े हैं उन्हीं से पूछ लेते हैं. वह जो कहें, उसे मानेंगे.
सभी व्यास जी के पास चल दिए. व्यास जी उस समय गंगा में स्नान कर रहे थे. सब महर्षि के गंगा से बाहर निकलने का इंतज़ार करने लगे. व्यास जी ने भी सभी ऋषि-मुनियों को तट पर जुटते देखा तो एक गहरी डुबकी ली.
जब बाहर निकले तो उन्होंने एक मंत्र बोला. वह मंत्र स्नान के समय उच्चारण किए जाने वाले मंत्रों से बिल्कुल अलग था. ऋषियों ने व्यास जी को जपते सुना- कलियुग ही सर्वश्रेष्ठ है कलियुग ही श्रेष्ठ.
इससे पहले कि ऋषिगण कुछ समझते व्यास जी ने फिर डुबकी मार ली. इस बार ऊपर आए तो बोले- शूद्र ही साधु हैं, शूद्र ही साधु है. यह सुनकर मुनिगण एक दूसरे का मुंह देखने लगे.
व्यास जी ने तीसरी डुबकी लगाई. इस बार निकले तो बोले- स्त्री ही धन्य है, धन्य है स्त्री. ऋषि मुनियों को यह माजरा कुछ समझ में नहीं आया. वे समझ नहीं पा रहे थे कि व्यास जी को क्या हो गया है. यह कौन सा मंत्र और क्यों ये मंत्र पढ रहे हैं.
व्यास जी गंगा से निकल कर सीधे अपनी कुटिया की ओर बढे. उन्होंने नित्य की पूजा पूरी की. कुटिया से बाहर आए तो ऋषि मुनियों को प्रतीक्षा में बैठे पाए. स्वागत कर पूछा- कहो कैसे आए ?
ऋषि बोले- महाराज ! हम आए तो थे एक समस्या का समाधान करवाने पर आपने हमें कई नए असमंजस में डाल दिया है. नहाते समय आप जो मंत्र बोल रहे थे उसका कोई गहरा मतलब होगा, हमें समझ नहीं आया, स्पष्ट बताने का कष्ट करें.
व्यास जी ने कहा- मैंने कहा, कलयुग ही श्रेष्ठ है, शूद्र ही साधु हैं और स्त्री ही धन्य हैं. यह बात न तो बहुत गोपनीय है न इतनी गहरी कि आप जैसे विद्वानों की समझ में न आए. फिर भी आप कहते हैं तो कारण बता देता हूं.
जो फल सतयुग में दस वर्ष के जप-तप, पूजा-पाठ और ब्रह्मचर्य पालन से मिलता है वही फल त्रेता में मात्र एक वर्ष और द्वापर में एक महीना जबकि कलियुग में केवल एक दिन में मिल जाता है.
सतयुग में जिस फल के लिए ध्यान, त्रेता में यज्ञ और द्वापर में देवी देवताओं के निमित्त हवन-पूजन करना पडता है, कलियुग में उसके लिए केवल श्री कृष्ण का नापजप ही पर्याप्त है. कम समय और कम प्रयास में सबसे अधिक पुण्य लाभ के चलते मैंने कलयुग को सबसे श्रेष्ठ कहा.
ब्राह्मणों को जनेऊ कराने के बाद कितने अनुशासन और विधि-विधान का पालन करने के बाद पुण्य प्राप्त होता है. जबकि शूद्र केवल निष्ठा से सेवा दायित्व निभा कर वह पुण्यलाभ अर्जित कर सकते हैं. सब कुछ सहते हुए वे ऐसा करते भी आए हैं इसलिए शूद्र ही साधु हैं.
स्त्रियों का न सिर्फ उनका योगदान महान है बल्कि वे सबसे आसानी से पुण्य लाभ कमा लेती हैं. मन, वचन, कर्म से परिवार की समर्पित सेवा ही उनको महान पुण्य दिलाने को पर्याप्त है. वह अपनी दिन चर्या में ऐसा करती हैं इसलिए वे ही धन्य हैं.
मैंने अपनी बात बता दी, अब आप लोग बताएं कि कैसे पधारना हुआ. सभी ने एक सुर में कहा हम लोग जिस काम से आये थे आपकी कृपा से पूरा हो गया.
महर्षि व्यास ने कहा- आप लोगों को नदी तट पर देख मैंने अपने ध्यान बल से आपके मन की बात जान ली थी इसीलिए डुबकी लगाने के साथ ही जवाब भी देता गया था. सभी ने महर्षि व्यास की पूजा की और अपने-अपने स्थान को लौट गए।
🌹🌼🌹( विष्णु पुराण, दूसरा अध्याय )🌹🌼🌹

30/08/2025

*नाकी नऊच का..?*
( नाकी नऊ येणे, असंच का म्हणतात. नाकी 7, 8 किंवा 10 येणे का म्हणत नाहीत..?

जीव कासावीस होणे, घाबरा- घुबरा होणे या अर्थी 'नाकी नऊ येणे', 'प्राण कंठाशी येणे' असे वाक्प्रचार आपण वापरतो. 'डोळ्यात प्राण आणून एखादी आई किंवा प्रिया दूरदेशी गेलेल्या आपल्या लेकराची किंवा सख्याची वाट पहाते.

पण नाकी नऊच का..? पाच किंवा सात का नाही? प्राण कंठाशीच का, पाठीत किंवा पोटात का नाही? डोळ्याऐवजी कानात प्राण आणून आई किंवा प्रिया का वाट पहात नाही..? माझ्याप्रमाणे आपल्यालाही कधीतरी असे 'पोरकट, भोचक, बालिश प्रश्न' पडले असतीलच ना..! असो, 'अथ तो ज्ञानजिज्ञासा'

शरीरात व बाहेर सर्वत्र वायुचा संचार असतोच. भारतीय शास्त्रानुसार आपल्या शरीरात दहा प्राणवायु आणि नऊ प्रमुख रंध्रे आहेत. (दोन डोळे, दोन कान, दोन नाकपुड्या, तोंड, मूत्रद्वार आणि गुदद्वार) प्रत्येक रंध्राशी एक एक प्राण वसलेला आहे. व्यक्तीच्या मृत्युच्या क्षणी प्रथम या वायुद्वारे सर्व रंध्रांतून शरीरात साठलेली मलद्रव्ये शरीराबाहेर विसर्जित केली जातात.

नंतर ही रंध्रे बंद होऊन सर्व नऊच्या नऊ प्राण कंठात एकत्र येऊन नाकातून बाहेर जातात. म्हणून 'नाकी नऊ येणे', 'प्राण कंठाशी येणे' म्हणजे मृत्यूच्या वेळेसारखा क्लेशदायक, गंभीर प्रसंग, अत्यवस्था निर्माण होणे होय.

हिंदु शास्त्रानुसार शरीरात जे दहा प्रकारचे प्राणवायु असतात त्यांचे चलन, वलन, प्रसारण, निरोधन आणि आकुंचन ही महत्वाची कार्ये असतात. त्या दहातील मुख्य पंचप्राण वायु असे... प्राण, अपान, व्यान, उदान, समान. उप पंचप्राण वायु असे... नाग, कूर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय.

*मुख्य पंचप्राणवायु व त्यांची कार्ये...*

*१. प्राणवायु...*

हृदयात असून श्वास आत घेणे व बाहेर सोडणे तसेच अन्नाचे पाचन करणे हे त्याचे कार्य असते. नासिका, हृदय, नाभि, कुण्डलिनीच्या भोवताली आणि पदांगुष्ठ या ठिकाणी प्राणवायु रहातो.

*२. अपानवायु...*

मूलाधारात वास करतो. मुख, गुह्य, लिंग, उरु, जानु, उदर, कटि, नाभि या ठिकाणी अपान वायु रहातो. मल, मूत्र, वीर्य इ. विसर्जित करणे हे त्याचे कार्य.

*३. समान वायु...*
नाभिस्थानी वास. शरीरास संतुलित ठेवणे हे त्याचे कार्य. उदाराग्नि व सर्वांगात समान वायु रहातो.

*४. उदान वायु...*
कंठस्थित हा वायु शरीराची वृद्धी करतो. सर्वसंधि आणि हात, पायामधे उदान वायु असतो.

*५. व्यान वायु...*
सर्व शरीरांतर्गत देवाण-घेवाण करतो. कर्ण, नेत्र, कंठ, नाक, मुख, कपोल, मणिबंध येथे व्यान वायु रहातो.

*उप पंचप्राणवायु व त्यांची कार्ये...*

१. नाग वायुः ढेकर देणे
२. कूर्म वायुः डोळ्याच्या पापण्यांची उघडझाप
३. कृकल वायुः शिंक देणे
४. देवदत्त वायुः जांभई देणे
५. धनंजय वायुः मृत्युच्या क्षणी नऊ वायु नवद्वारातून कंठात गोळा होऊन नाकावाटे निघून जातात, हे आपण पाहिले. एकटा 'धनंजय वायु' मात्र मृत्युनंतरही शरीरात वास करून असतो. चार तासानंतर मृत देह फुगू लागतो, सडू लागतो, त्याचे विघटन होऊ लागते ते या दहाव्या धनंजय वायुमुळे..!

मृत्युसमयी नऊ वायु कंठात जमून नाकावाटे बाहेर पडतात व दहावा धनंजय हा वायु शरीरातच रहातो ही सामान्य प्राणोत्क्रमण क्रिया होय. काही वेळा 'अमुक एकाचा प्राण मुखातून गेला' असे आपण ऐकतो. खरेच असे घडते का? तर हो, असेही घडते पण क्वचित. पुण्यवान व्यक्तीचे प्राणोत्क्रमण मुखातून होते अशी हिंदुधर्मात श्रद्धा आहे. त्यावेळी मृताचे तोंड वाकडे होते व उघडे राहते. नाभिखालील रंध्रातून प्राण गेल्यास मृत्युपश्चात त्या व्यक्तीचा आत्मा अधोगतीला जातो, अंधःकारमय मार्गाने पुढील प्रवास करतो तर नाभिवरील शरीराच्या एखाद्या रंध्रातून प्राणोत्क्रमण झाल्यास मृताच्या आत्म्याला सद्गती लाभते, तो आत्मा प्रकाशमय मार्गाने जातो अशी मान्यता आहे.

एखाद्याची अत्यंत उत्कटतेने वाट पाहणे म्हणजे शरीरस्थ नऊही प्राणवायु डोळ्यात एकवटून प्रतीक्षा करणे. यालाच 'डोळ्यात प्राण आणून वाट पाहणे' म्हणतात. डोळ्यातून प्राण गेल्यास मृत व्यक्तीचे नेत्र उघडे राहतात, विस्फारलेले दिसतात. आता कळलं असेल, 'नाकी नऊ येणे', 'प्राण कंठाशी येणे', 'डोळ्यात प्राण आणून वाट पाहणे' म्हणजे काय ते..!

राम कृष्ण हरी...
पांडुरंग हरी...

Address

Asalfa Village Ghatkopar West Mumbai
Mumbai
400084

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 11pm
Sunday 9am - 11pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when V Cconsultancyy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share